श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक नववा : गुणरुप

v मौनव्रत धारण केलेय असं मुखानं सांगताच मौन नाहीसें होतं तद्वत परब्रह्मानुभूती सांगू लागला तर तो अनुभव त्याला आला नाही असे समजावे कारण ते ’अनुर्वाच्य’ आहे.
v करुन कांहींच न करावे म्हणजे विवेकाने सर्व करुन निःसंग असावे,क्रियादोषविरहित क्रिया विवेकाने करावी आणि आपल्याच स्वरुपास विशेषत्वाने आपण पाहावे.
v असोन निशेष नसावे म्हणजे (विवेकाच्या जोरावर) मीपणाचा लवलेशही नसावा,तरी सर्व व्यवहार करीत असावे. विवेकबळें काहीच नसावे पण तरीही असावे.


No comments:

Post a Comment