श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक बारावा : विवेक वैराग्य

प्रपंच आणि संसार यात श्रीसमर्थांनी पुष्कळवेळा भेद मानला आहे. हा भेद विचारांत न घेता, श्रीसमर्थ रामदासानी प्रपंचाची जी तरफदारी केली आहे तिचा उपयोग संसारी लोक स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी करत असतात. संसारी लोकांनी हा भेद समजून घ्यावा, आणि प्रपंच नेटका करावा. जीवनाचे सार्थक करावे- इति स. भ. शंकर देव.

No comments:

Post a Comment