श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक बारावा : विवेक वैराग्य

v न जाणारे शाश्वत, ब्रह्म ते निश्चळ,माया ती चंचळ व जगत् ते जड होय. या तिघात ब्रह्म जाड होय.
v विषयत्यागाशिवाय ब्रह्म साधत नाही,वैराग्य मनात घडलं पाहिजे, विवेकाने संगत्याग आणि वैराग्याने वस्तुत्याग करावा.
v वैराग्य हे मोठे भाग्याचे लक्षण,यामुळे प्रपंच नेटका होतो.
v आत्मनिवेदनाच्या पायर्‍या चढून परब्रह्मात लीन व्हावे.
१.जड आत्मनिवेदन      :  प्रपंचाचा मालक परमात्मा,
२.चंचळ आत्मनिवेदन :  अंतरात्मा खरा कर्ता,
३.निश्चळआत्मनिवेदन   :   मायावी विश्व मिथ्या/भ्रामक,

                     निश्चळ परब्रह्म तेवढेच सत्य.

No comments:

Post a Comment